आज भक्ति भावाने गणरायाचे आगमन होते। बाप्पाचे स्वागत कायले सर्व जन उस्तुक असतात। आप पर परस्पर सामजस्य जोप्सले जाते। दहा दिवस मोठ्या हर्ष उल्हासाचे जातात। सर्वत्र बंधू-भाव दिसून येतो.mitरत्वाची बह्वना जोपासली जाते। गणराया सर्वांचे दुःख हरण करतो ही बह्वना असते। दहा दिवस मजेत्र जातात। दहा दिवस-नंतर बाप्पा आपली घरी जातात, आणि आपण म्हणतो " बाप्पा निघाले गावाला चैन पडेनाआम्हाला.
Friday, September 2, 2011
Subscribe to:
Posts (Atom)