Friday, June 11, 2010

मी बरयाच दिवसाने रोज-निशि लिहायला सुरुवात केलि आहे। खंड पदन्यास बरीच करने आहेत त्यात प्रमुख कारण म्हणजे आलस। थोडास चिरंजिवाच्या विवाहमुले व्यस्त होतो। पण आता खार्य अर्तःने रिकामा आहे, माझा छंद जोपसयला.मी , काही शिकायचे असेल ह्या वयात ते सातत्य होय.ते करायचे म्हटले तर सहज शक्य आहे।।तसे अशक्य काही नाहीये। पण आलस। प्रचंड आलस। आलस हा माणसाचा शत्रु आहे म्हणतात ते काहीसे खरे माझ्या-बाबतीत.पण काय करणार ? मनो-निग्रह हवा तो नाहीये.पण आता मनाशी खून-गाठ बांधून ठेवली आहे। हा संकल्प महान हवे तर। पण तो मी करणार। हा माझा दावा आहे.तुम्हाला काय वाटते?

मला पत्र-रुपाने सम्पर्क साधा आणि अप्ल्ले अभिप्राय जरुर कलवा

आपला स्नेहांकीत,

KAKA

dainandini